कोरोनाच्या निमित्तानं पुनर्रचना भारत सरकार करत आहे का?- कोरोनाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारनं काही उपाययोजना जाहीर केल्या- 12 मे रोजी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली- त्यानुसार वित्त मंत्रालयानं पुढच्या काही दिवसांत तपशील जाहीर केला.- अर्थमंत्र्यांनी तो तपशील पाच विभागांमध्ये सांगितला आहे.- सूक्ष्म मध्यम लघू उद्योगांसाठी , कृषी उद्योगासाठी, स्थलांतरित मजुरांसाठी, शिक्षणासाठी तरतुदी जाहीर केल्या- दोन मोठ्या घोषणा: सार्वजनिक क्षेत्र मर्यादित करून खाजगीकरण होणार-शिक्षणामध्ये काही मोठे बदल होणार ऑनलाईन शिक्षण प्रणाली अमलात आणणार.-मात्र या योजना राज्यांनी अमलात आणल्या नाही तर या फक्त घोषणा ठरणार.- लोकल साठी व्होकल होण्याचं आवाहन शासनाने केलं, मात्र स्थानिक पातळीवर उद्योजकांमध्ये अधिक स्पष्टीकरण महत्त्वाचं, पहा सविस्तर - आणि अधिक जाणून घ्या - डॉ. श्रीनिवास खांदेवाले, ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ, निवृत्त डायरेक्टर ऑफ डिपार्टमेंट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट नागपूर विद्यापीठ.सध्या डायरेक्टर रुईकर इन्स्टिट्यूट ऑफ socio कल्चरल स्टडीज, नागपूर यांच्या कडून -<br /><br />#LokmatNews #coronavirus #india #pmmodi #nirmalasitharaman <br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 <br /> <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! <br /> <br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... <br /> <br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com <br /> <br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp <br /> <br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat <br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT <br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat