लॉकडाऊन मुळे सर्वच व्यवहार ठप्प.-शेतीकरिता जाहीर केलेल्या घोषणा पूर्वीच करायला हव्या होत्या.- लॉकडाऊन घोषित करायच्या वेळी रबी पिकांचा विचार व्हायला पाहिजे होता.-लॉकडाऊन मुळे काय दुष्परिणाम होईल, याचा विचार शासनाने केला नाही.- पूर्व प्लॅनिंग न करता लॉकडाऊन जाहीर करणं मोठी चूक.-शेतीविषयक तरतुदी दीर्घकाळासाठी सुरू ठेवाव्या.- १ लाख कोटी रुपयांची शीतगृह बांधण्यासाठी तरतूद.- कामानिमित्त, शिक्षणानिमित्त मोठ्या प्रमाणात लोकं दुसऱ्या शहरात स्थाईक.- लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी ४-५ दिवसांची मुदत द्यायला पाहिजे होती.- लॉकडाऊन मुळे सगळ्या वर्गावर जो दुष्परिणाम झालाय त्याला तातडीनं कमी करण्यासाठी सरकारकडून उपाययोजना नाहीच.- सगळ्या घोषणा दीर्घकाळासाठी.-जाहीर केलेल्या घोषणांचा तातडीनं किती उपयोग होईल यात संभ्रम.<br /><br /><br />#LokmatNews Indianews #fmnirmalasitharaman <br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat