Surprise Me!

कृषी सुधारणा विधेयक शेतक-यांसाठी महत्वाचे का? | Devendra Fadanvis | Agriculture Reform Bill |

2021-09-13 170 Dailymotion

महाराष्ट्र राज्याचेे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज कृषी सुधारणा विधेयक शेतक-यांसाठी का महत्वाचे आहे याविषयावर नागपुर येथे पत्रकारांशी संवाद साधला. आज कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतकरी कुठेही आपला शेतमाल विकू शकतो. शेतकरी शेतमाल कृषी विधेयकामुळे विकू शकल्यामुळे आता आंतरराज्यीय विक्री सोपी होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला याचा सर्वात मोठा फायदा झाला आहे असे माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले.<br /><br />#Lokmat #DevendraFadanvis #Farmers #AgricultureReformBill<br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon