मुंबईतील इंदू मिलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात करण्यात आला होता. पण, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांमध्ये धुसफूस आणि निमंत्रणावरून नाराजी नाट्यानंतर अखेर हा कार्यक्रमच अनिश्चित काळासाठी कार्यक्रम रद्द केला आहे.<br /> भारतरत्नं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक मुंबईतील दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत आहे. या जागेवर शुक्रवार (18 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा पायाभरणी सोहळा पार पडणार होती. यावेळी अनेक मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. मात्र या समारंभावरून अनेक मंत्री नाराज असल्याची माहिती पुढे आली होती<br />या कार्यक्रमाची निमंत्रणं अनेक मंत्र्यांना पोहोचलीच नव्हती. तर अनेकांना कार्यक्रमाची माहितीसुद्धा नाही. जे मंत्री उपस्थित असणार आहेत त्यांना ही अगदी कमी कालावधीत या कार्यक्रमाची मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आली होती<br /><br />#lokmat #Indumill #AmbedkarSmarak #CMUddhavthackeray #Mumbai <br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat