Surprise Me!

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना फायदा झाला का? Ajit Pawar | Maharashtra Budget 2021 | Vidhansabha

2021-09-13 2 Dailymotion

आज अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला... कृषी क्षेत्राच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात अनेक तरतूदी करण्यात आल्या. अनेक नवीन घोषणाही केल्या गेल्या. सवलती देण्यात आल्या.. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी ज्या घोषणा करण्यात आळ्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे.. त्यावरुन आता तुम्ही ठरवा की शेतकऱ्यांना यातून काय फायदा झाला..<br />कृषी क्षेत्राबाबत सर्वात मोठा निर्णय हा या सरकारने घेतला तो निर्णय म्हणजे 3 लाख मर्यादेचे पीक कर्ज घेऊन वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध केलं जाणार आहे.. म्हणजेच व्याजाबाबत सवलत ही दिली गेलीय. हे व्याज सरकारकडून भरण्यात येईल. <br />#AjitPawar #MaharashtraBudget2021 #Vidhansabha<br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon