पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांदरम्यान हिंसाचार होतो हा इतिहास आहे. डाव्याची सत्ता असल्यापासून आता तृणमूलची सत्ता येईपर्यंत हा हिंसाचार सुरुच आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराच्या बर्याच बातम्या समोर आल्या. मात्र, निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर आणि निकाल जाहीर झाल्यानंतरही राज्यात हिंसाचार होत असल्याचं समोर येतंय. पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसनं सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळवलं. २ मे रोजी निकाल आल्यानंतर कोलकत्त्यामधील भाजपाच्या कार्यालयाला आग लावण्यात आली, तसेच एबीवीपीच्या कार्यालयातही तोडफोड झाल्याच समोर आलं. सोमवारीही राज्यातील काही भागांमध्ये भाजपाच्या कार्यकार्त्यांना मारहाण करुन त्यांची हत्या करण्यात आल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर भाजप आणि तृणमुलच्या कार्यकर्त्यांमध्येही हिंसाचाराची माहिती समोर येतेय. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप केले जातायत.<br /><br />#lokmat #Westbengal #MamataBanerjee #Indinews <br />T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/<br /><br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat