पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांचे स्वागत करण्यासाठी भाजपतर्फे आज राज्यभर आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे<br />पुणे जिल्ह्यातील वरवंड ते चौफुला या ट्रॅक्टर यात्रेत सहभागी झाले. यावेळी पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे काढले महाराष्ट्र मध्ये काय झालं स्थगिती देणे शक्य नाही ती उच्च न्यायालयातून आपण उठवू मात्र मार्केट कमिटी बाहेर माल विकणाऱ्यांकडून कर घेण्याचा फतवा काही बापाची पेंड आहे का असा तिखट सवालही त्यांनी केला या कायद्याला विरोध करणारे शेतकरी विरोधी असून त्यांना शेतकरी काय गरीबच राहावा असे वाटते अशा शब्दात पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं येणाऱ्या काही दिवसांमध्ये भाजपचे कार्यकर्ते बांधा बांधावर जाऊन शेतकऱ्यांना या कायद्याची माहिती देणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अभिनंदनाचे पत्र ही लिहून घेणार असल्याचे पाटील यांनी म्हटले-<br /><br />#Lokmat #ChandrakantPatil #FarmersNews #Lawoffarmers<br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat