महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्यातील शेतक-यांचे मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी एकदिवसीय सोलापूर दौ-याला गेले होते. या दौ-यामध्ये उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व ग्रामस्थांबरोबर चर्चा केली. उद्धव ठाकरेंच्या या दौ-यावर त्यांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकारी, त्यांचे अंगरक्षक व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. त्यामुळे कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढू शकतो. या सर्व कारणांमुळे आपण स्वता: बरोबरच इतरांची देखील योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच या व्हिडीओच्या माध्यमातून डॉक्टर संग्राम पाटिल यांनी पुढा-यांच्या दौ-याविषयी काय म्हटले आहे ते आपण एकूयात - <br /><br />#Lokmat #SangramPatil #MaharashtraPolitician #America<br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat