महाविकासआघाडी सरकारमधल्या तीनही पक्षांमध्ये विसंवाद असल्याची टीका सातत्याने केली जाते..त्यामुळे राज्यात कधीही निवडणुका लागू शकतात असं भाकीतही भारतीय जनता पक्षाकडून वारंवार वर्तवलं जातं.. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद असल्याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे.. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात शुक्रवारी पत्रकार परिषद घेत कोरोना निर्बंध काही प्रमाणात हटवत असल्याचं जाहीर केलं होतं.. त्यानंतर अवघ्या काही तासातच राज्य सरकारकडून निर्बंध कायम ठेवण्याचे आदेश काढण्यात आले होते.. या सर्व प्रकारानंतर भाजपकडून मात्र पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील विसंवादाचा मुद्दा मांडण्यात आला. (Ashwin VO)<br /><br />#Lokmat #UddhavThackeray #Ajitpawar #Murlidharmohol #Mahavikasaghadi #Maharashtranews<br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat