महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलंय. आपल्याच १७० आमदारांवर ठाकरे सरकारला विश्वास नाही. त्या आमदारांचा पाठिंबा किती ठिसूळ आणि पोकळ आहे ते यातून लक्षात आलं. असा खोचक टोला फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावलाय. अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. आमचे बारा आमदार बाहेर काढून अध्यक्षाची निवडणूक घ्यायची म्हणजे सरकार किती असुरक्षित आहे. अशी टीकाही त्यांनी सरकारवर केलीय... (Ashvin VO)<br />#UddhavThackeray #DevendraFadnavis #Maharashtra #news #lokmat<br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat