Surprise Me!

18 वर्ष संसार केल्यानंतर Aishwaryaa Rajinikanth आणि Dhanush झाले विभक्त

2022-01-18 2 Dailymotion

दोघेही 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्त होत आहेत.धनुष आणि ऐश्वर्या या दोघांनी 2004 साली लग्न केलं होतं. या दोघांनाही दोन मुले देखील आहेत. <br />दरम्यान 18 वर्ष एकत्र संसार केल्यानंतर दोघांनी अचानक सोशल मीडिया हँडलवरुन पोस्ट शेअर करत वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

Buy Now on CodeCanyon