ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात अनेक मुद्यावरून वाद झाले आहेत. शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. पाहुयात आतापर्यंत राज्यपांलांशी निगडित असलेले वादाचे मुद्दे.