उन्हाळ्यामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढल्यामुळे शरीर आणि त्वचा लवकर डिहायड्रेट होते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्याची गरज असते. जर तुम्हाला वारंवार पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर कलिंगड खाणं हा त्यावर एक सोपा उपाय आहे. कारण कलिंगडामध्ये जवळजवळ नव्वद टक्के पाणी असतं. शिवाय उन्हाळ्यात तुम्हाला भुकही जास्त लागत नाही. अशा वेळी कलिंगड खाण्यामुळे तुमचं पोट बराच काळ भरलेलं राहतं. म्हणूनच उन्हाळात कलिंगड खाणं अत्यंत गरजेचं आहे. <br /><br />#LokmatSakhi #WatermelonBenefits #Watermelon #Watermelonjuice <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1