वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये देवाच्यासमोर नेहमी दिवा लावत असतो. दिवा लावताना आपण आपल्या घरामध्ये योग्य ती काळजी घेतो. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळेला आपण दिवा लावतो. पण रोज दिवा लावताना कोणते तीन शब्द बोललो की शत्रू माघारी परतेल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#LokmatBhakti #Diva #Diya #Lighting <br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1<br /><br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा