आपण जीवन जगत असताना सगळ्यांशी प्रामाणिकपणे वागले पाहिजे. आपल्या वागण्यामध्ये नम्रता असायला हवी. आपण आपले काम हे प्रामाणिकपणे करावे व कोणाला आपल्यामुळे त्रास होता कामा नये. जर जीवनामध्ये आपण असे वागलो तर देव नक्कीच आपल्याला काहीही कमी पडायला देत नाही. पण देव नेहमी कोणत्या पाच लोकांवर कृपादृष्टी ठेवतो? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#Lokmatbhakti #God #HumanLife <br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1<br /><br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा