कोल्हापूरच्या अंबाबाईचे नवरात्रीमध्ये विशेष असे महत्व असते. नवरात्रोत्सव काळामध्ये कोल्हापूरच्या अंबाबाईला तोफेची सलामी देण्याची परंपरा आहे. पण नवरात्री उत्सवात कोल्हापूरच्या अंबाबाईला तोफेची सलामी का दिली जाते? त्याबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#lokmatbhakti #kolhapurmahalaxmi #kolhapurambabaitemple #lokmatbhakti #navratri2022 #navratri #navratriutsav #navratrispecial #navratra #navratristatus <br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1<br /><br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा