राज्यातील प्रकल्प गुजरातला जात असल्यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत प्रत्येक प्रकल्प गुजरातला जातोय, याचं वाईट वाटत असल्याचं म्हटलंय.