काल रात्री ठाण्यातील मॉलमध्ये 'हर हर महादेव' चित्रपटाचा शो जितेंद्र आव्हाड यांनी बंद पाडला. इतिहासाचे विकृतीकरण केलं जातंय, असा आरोप त्यांनी चित्रपट दिग्दर्शक- निर्मात्यांवर केला. पत्रकार परिषद घेत आज त्यांनी काल झालेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला.<br />