भारत जोडो यात्रा दरम्यान राहुल गांधी यांनी एका तरुणाची व्यथा असलेली कहाणी सांगितली.'मी बेरोजगार आहे.. माझं कुटुंब उध्वस्त झालं आहे' असं तो तरुण सांगत होता अस राहुल गांधी यावेळी म्हणाले.<br />