धूलिवंदनाच्या कार्यक्रमादरम्यान माध्यामांशी संवाद साधताना आम्ही विरोधकांना माफ केलं आणि कटुता संपवली, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.<br /><br />धूलिवंदनाच्या कार्यक्रमादरम्यान माध्यामांशी संवाद साधताना आम्ही विरोधकांना माफ केलं आणि कटुता संपवली, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.<br /><br />#SanjayRaut #UddhavThackeray #Shivsena #Politics #ModiGovernment #Shivsanvad #EknathShinde #NarendraModi #MahavikasAghadi #ElectionCommision #EknathShinde #DevendraFhadanvis <br />