#shivrajyabhisheksohala #sharadpawar #jitendraawhad #devendrafadnavis <br /><br />महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक जल्लोषात साजरा झाला... पण हा शिवराज्याभिषेक सोहळा नक्की आहे कितवा यावरुन बरंच राजकारण रंगलं... राष्ट्रवादीचे नेत जितेंद्र आव्हाड यांनी हा ३४९ वा राज्याभिषेक दिन असल्याचं म्हटलं.. सुरुवातीपासून ते आपल्या या दाव्यावर ठाम होते.. पुन्हा आजही त्यांनी ट्विट करत पहिल्या छत्रपतींच्या ३४९ राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असंच म्हटलंय... तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करताना #शिवराज्याभिषेकसोहळा३५० असं म्हटलंय.. त्यामुळे एकीकडे शरद पवार हे शिवराज्याभिषेक कार्यक्रमात सहभागी झाले आणि त्यानंतर कार्यक्रमाचे फोटो ट्विट करत हा सोहळा ३५० वा असल्याचंही त्यात नमूद केलं.. त्यावरच भाष्य करत देवेंद्र फडणवीसांनी जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला आहे... फडणवीस काय म्हणाले ऐका..<br /><br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat