Surprise Me!

Maharashtra: येत्या 48 तासांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा इशारा

2023-11-28 5 Dailymotion

नोव्हेंबर महिन्यात राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने बळीराजासह अनेकाचे नुकसान हे केले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतीपिकाचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा संकटात सापडला आहे, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon