अमरावती, नागपूर, वरूड आणि अकोला येथील १२ रहिवाशी जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले आहेत. मात्र, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळं त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.