घड्याळ कोणाच्या हातून पडलं का? कोणीतरी श्रद्धेने साईबाबांना अर्पण केलंय? हे मात्र अद्याप समजू शकले नसले तरी संस्थानच्या कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होतंय.