आयटी कंपनीतील नोकरी सोडून खडक माळरानावर पिकवली फळबाग; बांगलादेशात होतेय निर्यात
2025-06-25 624 Dailymotion
उच्चशिक्षण घेतलेल्या एका तरुण शेतकऱ्यानं मुंबईतील आयटी कंपनीत मिळालेल्या 30 हजार रुपयांच्या नोकरीचा झगमगाट सोडून गावच्या माळरानावर शेतीचा मार्ग स्वीकारला. विशेष म्हणजे फळांची निर्यातही होतेय.