सध्या मतचोरीचा मुद्दा गाजत असताना, छत्रपती संभाजीनगरात बच्चू कडू यांनी धक्कादायक आरोप केला. आपल्यालाही मतं गायब करायची ऑफर होती, असा दावा त्यांनी केला.