जळगाव जिल्ह्यात विजेचा झटका लागल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला. वरखेडीमध्ये विजेच्या तारांना स्पर्श झाल्यानं ही घटना घडली.