"फायनल भारतच जिंकेल..."; हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी मुंबईकर क्रिकेटप्रेमी काय म्हणाले?
2025-09-28 1 Dailymotion
आशिया कपचा अंतिम सामना आज 28 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट संघात होणार आहे. हा सामना भारतच जिंकेल असा विश्वास क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला आहे.