पाणीटंचाईपासून ते अतिवृष्टीपर्यंत... बदलत्या हवामानाच्या कचाट्यात अडकलाय 'शेतकरी'!
2025-10-01 2 Dailymotion
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं अभूतपूर्व नुकसान झालं आहे. यामुळं खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तांदूळ, मका, भाजीपाला आणि कडधान्ये याचं मोठं नुकसान झालं आहे.