नांदेडमध्ये राजस्थानी महिला मंडळ आणि अॅड. दिलीप ठाकूर यांनी बेघर आणि अनाथ मुलींसोबत भाऊबीज साजरी करून सामाजिक बांधिलकीचं उदाहरण दिलं.