शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसांची चंदगड इथं प्रचारसभा झाली. या सभेत त्यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत वक्तव्य केलं होतं.