जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत निष्ठावतांना उमेदवारी डावलल्याने बंडखोरी उफाळून आली आहे. भाजपाने आयारामांना तिकीटे दिल्याने निष्ठावतांमध्ये असंतोषाचा उद्रेक झाला आहे.