किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत मंत्री गिरीश महाजन यांची चर्चा, मात्र लाँग मार्च मंत्रालयावर धडकण्यासाठी तयार
2026-01-27 13 Dailymotion
किसान आंदोलकांसोबत सकारात्मक चर्चा झाली असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतरच या मोर्चातून माघार घेतली जाणार असल्याचं किसान सभेच्या प्रतिनिधींनी सांगितलं.