अनेक मराठी महिला, आगरी, कोळी आणि इतर मराठी समाजातील निवडून आलेल्या असतानाही भाजपाला अमराठी महापौरच का हवा?, असा सवाल मराठी एकीकरण समितीनं उपस्थित केलाय.