बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात संतोष गर्जे आणि प्रिती गर्जे यांनी माळरानावर कृषीग्राम नावाचं नंदनवन फुलवलं आहे. सहारा अनाथालयाच्या माध्यमातून अनाथ मुलांना मायेचा आसरा देणाऱ्या या दाम्पत्यांनी कृषीग्रामच्या माध्यमातून दुष्काळातल्या शेतकऱ्यांना शेतीतील आदर्श घालून दिलाय. <br />
