'हिंदूंच्या कत्तली करण्यासाठी केंद्रानं बांगलादेशला अर्थसंकल्पातून कोट्यवधी दिले'- संजय राऊत यांच्या खळबळजनक आरोप
2026-02-08 0 Dailymotion
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी मुंबईतून बांगलादेशींना हाकलू अशी घोषणा केली. यावरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर खळबळजनक आरोप केलेत.