जिल्हा परिषद निवडणुकीत दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील एकत्र आले. आता लवकरच शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झालीय.