Surprise Me!

साखर कारखान्यांवरील काटामारीला खरंच लगाम लागणार का? साखरतज्ज्ञ म्हणतात...

2026-02-15 1 Dailymotion

चालू गळीत हंगामात सरासरी 10 टक्के काटामारीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झालंय. यापुढे प्रत्येक वजनाची नोंद शासनाकडे राहील, ज्यामुळे कारखानदारांच्या मनमानीला पूर्णपणे आवर बसेल.

Buy Now on CodeCanyon