इस्रायल इराण युद्धामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर मोठं संकट; वॉर रिस्क सरचार्जमुळं निर्यात ठप्प
2026-03-07 0 Dailymotion
इजरायल-इराण युद्धामुळे (Israel Iran war) समुद्री मार्ग ठप्प झालाय. त्यामुळं महाराष्ट्रातील कांदा, द्राक्षे यांसारखा शेतमाल अडकून पडला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.