आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धामुळं भारतात एलपीजी गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळं आता कोळशाच्या दरात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.