मेळघाटच्या जंगलात दरवर्षी आग लावण्याचे प्रकार सर्वाधिक प्रमाणात घडतात. त्यात हजारो हेक्टर जंगलाची राखरांगोळी होते. त्यामुळं वनविभागाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.