मधमाश्या परागीकरणासाठी महत्त्वाच्या असल्याने त्यांच्या कमतरतेचा परिणाम फळबागांवर दिसून येत आहे. त्यामुळे बाहेरून मधमाश्यांच्या पेट्या आणून परागीकरणासाठी वापर करावा लागत असल्याने उत्पादन खर्चात वाढ झालीय.