आखाती युद्धात जीव गमावलेल्या दीक्षितची कहाणी महिन्याभरापूर्वी ईटीव्ही भारतनं दाखवली होती. तेव्हापासून मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करता येतील का? असा आर्त सवाल त्याचे वडील विचारत आहेत.