झाडं जितकी महत्त्वाची, तितकेच लोकांचे जीव महत्त्वाचे; नाशिकमध्ये चाललंय तरी काय?
2026-04-07 0 Dailymotion
नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी शहरातील वृक्षतोडीबाबत महत्त्वाचं विधान केलंय."झाडे जितकी महत्त्वाची आहेत, तितकेच लोकांचे जीव देखील महत्त्वाचे आहे," अशी भूमिका त्यांनी मांडली.