यंदाच्या उन्हाळ्यात मुंबईकरांना का लागतायेत चटके? डॉ प्रदीप आवटे यांनी सांगितली कारणं
2026-04-16 2 Dailymotion
मुंबईसह परिसराचा विकास पर्यावरणाला सन्मान देऊन होत नसल्यामुळे यंदा उन्हाळ्यामध्ये मुंबईकरांना चटके लागत असल्याचं मत डॉ प्रदीप आवटे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केलं.