अधिक महिन्यात जावयाला घरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची आपल्याकडे मोठी परंपरा आहे. हिंदू धर्मात जावयाला विष्णूचे रूप मानले जाते, म्हणून त्यांना ३३ अनारसे आणि चांदीचे निरांजन देण्याचे महत्त्व शास्त्रात सांगितले आहे. या परंपरेमागे प्रेम आणि आशीर्वादाची भावना असून, यामुळे सुख आणि समृद्धी लाभते अशी श्रद्धा आहे.<br />#AdhikMonth #LokmatBhakti #HinduTradition #MarathiCulture #SpiritualSignificance #FamilyValues
