दीड तास चर्चा, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं तेव्हा काय घडलं? Manoj Jarange Patil Ends Hunger Strike <br /><br />Manoj Jarange Patil Ends Hunger Strike After Midnight Talks | Antarwali Sarati Updates<br /><br />रखरखत्या उन्हात,विना मंडप उपोषणा बसलेल्या जरांगेंनी मध्यरात्री १.१५ वाजता अखेर उपोषण मागे घेतलं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत तब्बल दीड तास चाललेल्या सविस्तर चर्चेनंतर जरांगे यांनी हा मोठा निर्णय घेतला. <br />जरांगेंच्या कोणत्या मागण्या सरकारने मान्य केल्या?, मध्यरात्री अंतरवालीत काय काय घडलं? <br /><br />
