दरवर्षी तब्बल 50 लाख किलो प्लास्टिक समुद्रात होते जमा; पाणी थेट मुंबईत घुसण्याचा धोका
2026-06-08 3 Dailymotion
प्रत्यक्षात मुंबईचं अस्तित्व समुद्रामुळे आहे. एकीकडे समुद्रामुळे मुंबईला रोजगार, व्यापार, हवामान संतुलन आणि जीवन मिळते. तर दुसरीकडे मानवनिर्मित प्रदूषणामुळे समुद्राचं अस्तित्व धोक्यात आलं आहे.