शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार फुटण्याच्या चर्चेवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी नाराजी व्यक्त केली. पक्षांतर बंदी कायद्याचे विकृतीकरण झाल्याची टीका करत सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाची मागणी केली.