सरकारनं उत्तरं द्यायला हवी, म्हणत शेतकऱ्यासाठी बच्चू कडू काय म्हणाले? | Bacchu Kadu <br /><br />#BacchuKadu #Farmers #Shetkari #MaharashtraFarmers #Agriculture #FarmerIssues #MaharashtraPolitics #PraharJanshakti #MarathiNews #BreakingNews #Lokmat #BacchuKaduSpeech <br /><br />शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने स्पष्ट उत्तरं द्यायला हवीत, अशी ठाम भूमिका मांडत बच्चू कडूंनी पुन्हा एकदा प्रशासनावर निशाणा साधला. पीक नुकसान, हमीभाव, कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला
